छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भरपूर जिवंत पाण्याचे झरे साताऱ्यातील शनिवार पेठेत आहेत.

१९५४ ला या तळावर गणेशोत्सव संपन्नसंपन्न करण्याचे ठरवल्यानंतर तराफ्यावर लोकांनी गणेशाची स्थापना केली.

१९९४ ला मूर्तीची स्थापना केली गेली. तळाच्या मध्यावर हे मंदिर बांधले गेले.

कृष्णशीला या काळ्या अखंड पाषाणातून श्री वरदविनायक साकारला गेला आहे.

सातारा बस स्टँडवरून रिक्षाने येथे जाता येते

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel