शिखंडी

महाभारतात अनेक विस्मृतीत गेलेले योध्ये आहेत. या योद्ध्यांच्या आयुष्याचे ध्येय फक्त महाभारतात सहभागी होणे किंवा पांडवांना विजय मिळवून देणे इतकेच नव्हते. जसा प्रत्येक व्यक्तीला एक भूतकाळ असतो, तसा आज या पुस्यातकात जो योद्ध आहे त्याला इतिहास होता...! या योध्याचा जन्म फक्त त्याचे मागच्या जन्मातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी झाला होता. हे पांडव कौरवांचे युद्ध झाले नसते तरी या योद्ध्याचा प्रतिशोध पूर्ण झाला असता. हा योद्धा स्त्री होता कि पुरुष?? त्याचा प्रतिशोध कुणावर घेणार होता हे सगळे या कथेतून सांगितले आहे. महाभारतातील हा योद्धा म्हणजे शिखंडी...!!! ह्या कथेतील काही भाग हा काल्पनिक आहे.

रुद्रमुद्रा रमेश अणेरावजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार... म्हणजे फिनिक्स या पक्षाप्रमाणे आयुष्य जगायला हवे. कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना पार करून एखाद्या नदीप्रमाणे आपल्या मार्गावरून वाहत राहायला हवे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel