चुका करणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. तसेच तुम्ही तुमचे उद्दिष्ट, तुमचे ध्येय गाठू शकला नाही तरी ठीक आहे. कारण जग हे आपल्याभोवती फिरत नसतं, आणि आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही. त्या अपयशाला मान्य करून माफ करून टाका जे अपयश तुम्ही टाळू शकला नाहीत. त्याचप्रमाणे, यश मग ते कितीही लहानसे का असेना, पण ते नक्की साजरं करा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel