abhimanyu1

लोक असे मानतात की अभिमन्यूची हत्या चक्रव्यूहात सात महारथींनी केली होती, या सातही महारथींनी मिळून अभिमन्यूची हत्या केली होती परंतु हे सत्य नाहीये. महाभारतानुसार अभिमन्यूने शौर्याने लढत चक्रव्युहात उपास्थित सात पैकी एका महारथीला (दुर्योधनाचा पुत्र) मारले होते. त्यामुळे नाराज होऊन दुष्यासनाच्या पुत्राने अभिमन्यूची हत्या केली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel