https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/07/Dasavatar,_19th_century.jpg/650px-Dasavatar,_19th_century.jpg

कलियुगात लोकांचे आयुर्मान केवळ ५० वर्षांचे उरेल आणि ते आपल्या वडिलधाऱ्यांचा सांभाळ आणि रक्षण करू शकणार नाहीत. पुढे येणाऱ्या काळात एका सामान्य व्यक्तीचे आयुर्मान केवळ १६ वर्षांचे राहील आणि केवळ ७-८ वर्षे वयात मुली गर्भधारणा करू लागतील. धरतीवर एकही धार्मिक स्थळ नसेल आणि ताऱ्यांचा प्रकाश देखील कमी पडत जाईल. अशा परिस्थितीत जन्माला येईल विष्णूचा पुढचा आणि शेवटचा अवतार 'कल्की.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel