तू प्रत्येक गोष्टीत वैताग शोधतोस...काही घडलं तर ते घडलं म्हणून, आणि नाही झालं तर तसं झालं नाही, का आणि कशामुळे ह्या विचाराने कासावीस होतोस....

अस्वस्थ राहणं.... आणि issue कुरवाळणं हा तुझा स्वभाव झालाय!
आता तो मरेपर्यंत बदलणं शक्य नाही, कारण तुझी ती गरज झालीय...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel