वडिलांना कोपरगाव तालुक्यातील ,साकरवाडी येथील कारखान्यात नोकरी मिळाली.अकोल्याहुन
सकरवाडीस आलो.सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत होती
परंतु ती अपुरी पडत होती. तरी सुद्धा सकरवाडी येथील शाळेत इयत्ता सहावीत
प्रवेश घेतला.इथे जर काळ अनुकूल
झाल्यामुळे सुधाकरच्या सातवी पर्यंतचे
शिक्षण पूर्ण झाले.त्या काळात सातवीची
परीक्षा बोर्डाची परीक्षा असे.या परीक्षेला
महत्व होते.या परीक्षेत तो ७४%गुण
मिळवून पास झाला.त्या मुळे सगळ्यांनी
कौतुक केले
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.