वडिलांच्या देहांता नंतर,आईचे ,भाऊ आई,बहीण कोणीही फिरकले नाही,कारण
भेटावयास गेल्यास  मदत करावी लागेल
ही भीती.परिस्तिथी वाईट असल्या वर
जवळचे नातेवाईक सुद्धा विचारत नाहीत.
हा अनुभव आला.मोतोश्री स्वाभिमानी असल्याने तिने कोणालाही मदत मागितली
नाही.

एक दिवस वर्तमानपत्रात जाहिरात वाचली
पुण्यास रेल्वे पोलीस भरती आहे.त्याने विचार केला आपणही प्रयत्न करून पहावा
म्हणून तो पुण्यास गेला.तेथे त्याची रेल्वे
पोलीस म्हणून निवड झाली.सुरवातीस
एक वर्ष पुणे,खडकी येथे एक वर्ष.ट्रेनिंग
होते.भत्ता मिळत असे.ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर
दादर येथे नेमणूक झाली

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel