जोधपूरमध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धापासून किमान ७००-कि.मी.च्या परिघामध्ये असलेल्या काही शहरात किरणोत्सर्गाचे अनेक पुरावे सापडतील.

ब्रम्हास्त्र जे अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भाकडे सोडले होते ते अर्जुनाने निकामी केले. परंतु निकामी करण्याच्या प्रक्रियेने इतका मोठा स्फोट घडला कि आजूबाजूच्या परिसरात त्याचे पडसाद उमटले. आज असे मिथक आहे कि  जोधापूर जवळच्या परिसरात कुरुक्षेत्रात वापरल्या गेलेल्या ब्रह्मास्त्रांचा इतका परिणाम झाला आहे कि, जन्माला येणारी अर्भके अधू किंवा व्यंग असलेली जन्माला येतात. 

महाभारताला खराखुरा इतिहास मिळावा यासाठी आता हे खूप संशोधन चालू आहे. महाभारताच्या सत्यता पडताळण्यासाठी  खूप तर्क लावले जात आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel