आपण पाहिलंत कसं ह्या लोकांना नवीन जीवन प्राप्त झालं आणि त्यांच्या जुन्या आठवणी सजीव चित्र देखील त्यांचा मनात राहिलं . वैज्ञानिक कोणताही तर्क करू देत पण हे हि सत्य 

आहे कि प्रत्येकाच्या जीवनात काही असे अ उलगडणारे प्रश्न आणि रहस्य आहेत . ज्याच उत्तर कोणीही देऊ शकत नाही . कोणालाही आगीची भीती आहे तर कोणी आंधरापासून दूर 

पळतो आणि कोणी आयुष्यभर प्रेम शोधत राहतो . अस म्हणतात कि मागच्या जन्मी केलेल्या कर्माच कमीच फळ ह्या जन्मी मिळतं . कदाचित माणसाला आपल्या जीवनात 

मिळालेल्या दुःखाच हे पण एक प्रमुख कारण औ शकेल . जे काही असेल हा विषय एका उघड्या पुस्तकासारखा आहे आणि ह्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाच्याही जवळ नाही . 
तर सांगा बरं हे सर्व वाचून आपल्याला काय वाटतं . 
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to पुनर्जन्माचं सत्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मराठेशाही का बुडाली ?
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी