या गणेश मंदिराची कथा दुष्यंत आणि शकुंतला इतकी जुनी आहे.

दुष्यंत आणि शकुंतला यांनी कण्व ऋषीच्या सल्ल्यानुसार गणेशाच्या उपासना केली.

दोघांचा मिलन योग जुळून आला. दुशांत आणि शकुंतलेने गणेशाची उपासना या स्थानी केली होती म्हणूनच याला विवाहविनायक असेही म्हणतात.

माधवराव पेशव्यांच्या मदतीने येथील तलावाची देखभाल व दुरूस्ती देखील झाली.

त्यावेळी त्यांना गणेशमूर्ती मिळाली. पुढे दृष्टांतानुसार मंदिर बांधणी झाली. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel