काही हंस व बगळे एका शेतातले धान्य खात असता त्या शेताचा मालक अचानक तेथे आला. त्याला पाहताच बगळे हलक्या अंगाचे असल्यामुळे ताबडतोब उडून गेले व हंस जड अंगाचे असल्यामुळे त्या शेतकर्‍याच्या तावडीत सापडून प्राणास मुकले.

तात्पर्य

- दुष्टांच्या संगतीत सापडलेले सज्जन शिक्षेस पात्र होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel